शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २८ : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालो आहे. उद्ध्दास्त झालेल्या शेतकऱ्यांना ठोस मदत कर प्यासाठी आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलो. सह्याद्री अतिथीगृह रोटो मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्राकारपरिषदेत ते बोलत होते. यादोळी बैठकीस मंत्री सर्वाशी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदेछगन भुजबळ, डॉ.नितिन राऊत उपस्थित होते. __ मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालो, शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मदतीबाबत वास्तादादी माहिती सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्टिाती सुधारताना महाराष्ट्राला देशातीला प्रथाम क्रमांकाचे राज्य करायचे आहे. हे सरकार सर्वसामान्यांना आपली वाटेल या दिशेने प्रयत्न असतील. सर्वांना अभिमान वाटावा अशा रायगड संवर्शनाच्या २० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रधाम मंजूरी देण्याचे 'माग्य मिळाली आहेअशा शब्दात त्यांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या.


Popular posts
बारामती तालुका व शहरातील ८०० डॉक्टरांना "फेसशिल्ड" प्रदान
Image
   श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यास  मंदीर परिसरात 50 लोकांच्या उपस्थितीत निर्देशांचे पालन करुन परवानगी    -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Image
'बारामती पॅटर्न’वरील टीका निरर्थक, तथ्यहीन ,कोरोनाविरुद्धच्या लढाईत विधायक सूचनांसह सहकार्याचं स्वागत- नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे
Image
अतुल बालगुडे मित्र परिवार चे वतीने गरजू ना मदत
Image
५० मुलांना "डायबेटीस टाइप १" च्या "इन्सुलिन" चे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे वाटप
Image